देशी कोंबडीपालन हे ग्रामीण भागात फारच फायदेशीर आणि कमी सुरू करता येणारा व्यवसाय आहे. देशी कोंबड्या कमी देखभालीत, कमी खर्चात आणि नैसर्गिक पद्धतीने वाढतात. ...
Katepurna Dam Update : काटेपुर्णा धरणातून सध्या चार गेटमधून १९७.९२ घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. मुसळधार पावसामुळे जलसाठा वाढल्याने प्रशासनाने पाणलोट क्षेत्रातील संभाव्य पूर टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात स ...
समितीमध्ये जिल्ह्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातून रोज सरासरी दोन हजार शेतकरी शेतमाल घेऊन येतात. भाजीपाला, कांदा-बटाटा, गूळ, फळांचा सौदा लवकर होत असल्याने बहुतांशी शेतकरी अगोदरच्या रात्रीच माल घेऊन येतात. ...
Farmer Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत बोधेगावच्या शेतकऱ्याने मशरूम लागवडीचा नवा प्रयोग केला. वाचा त्यांची यशोगाथा सविस्तर(Farmer Success Story) ...
krishi yantra kharedi yojana कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजना-कृषी यांत्रिकीकरण या योजनांची अंमलबजावणी Maha DBT पोर्टलवरद्वारे केली जात आहे. ...
मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मच्छीमार समाज, मत्स्यपालन करणारे शेतकरी आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्था यांना मोठा फायदा होणार आहे. ...