Agriculture Market MSP : केंद्र सरकारने २०२५ साली खरीप व रब्बी हंगामासाठी विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर केल्या असून, यामध्ये काही महत्त्वाच्या पिकांच्या दरामध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. या वाढीचा थेट लाभशेतकऱ्यांना होणार असून, त्यांच ...
केंद्र सरकार दस्त नोंदणीचा १९०८ मधील कायदा बदलणार असून, नवीन प्रस्तावित मसुद्यात बनावट कागदपत्रांआधारे दस्त नोंदणी झाल्याचे आढळून आल्यास राज्याचे नोंदणी महानिरीक्षकच असा दस्त रद्द करू शकणार आहेत. ...
Micro Irrigation : पाणी वाचवा; उत्पादन वाढवा! 'प्रति थेंब अधिक पीक' योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आता सूक्ष्म सिंचनासाठी (Micro Irrigation) मिळणार आहे ९०% पर्यंत अनुदान. थेट खात्यात पैसे, अर्ज प्रक्रिया ऑनलाईन, आणि फक्त ५ हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांस ...
नैसर्गिक आपत्तीमध्ये फळपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून विमा संरक्षित रक्कम दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना विहित मुदतीत विमा पोर्टलवर अर्ज सादर करावा लागतो. परंतु संत्रा, पेरू, लिंबू आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग ...
Thitewadi Dam : पाबळ (ता. शिरूर) सह वेळनदी भागातील खेड व आंबेगावमधील गावांबरोबरच पाबळ परिसरात गेले आठ दिवस दमदार पावसाने हजेरी लावल्याने थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला आहे. ...
Karj Mafi : शेतकऱ्यांचा खरा प्रश्न कर्जमाफीचा (Karj Mafi) नाही, तर कर्जमुक्तीचा आहे. कर्जमाफीचा घाट दर दोन वर्षानी शेतकऱ्यांना याचक म्हणून उभे करतो, तर कर्जमुक्तीचा विचार हा शेतकऱ्यांच्या मूलभूत घटनादत्त अधिकारांशी संबंधित आहे, तो त्यांना कायमचे कर्ज ...