आखातातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होत आहे. सोयाबीन, सूर्यफूल, मका आणि पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात घटल्याने किमतीत १० ते १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. ...
उन्हाळ्याचा वाढू लागल्याने तडाखा रसवंतीसाठी उसाच्या मागणीत वाढ झाली आहे. याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होत असून, येथील ३१०२ वाणाचा ऊस गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कोलकातापर्यंत पोहोचला आहे. ...
रशिया-युक्रेन युद्धानंतर आता आखाती देशांमध्ये पेटलेल्या इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्यातील संघर्षाचा थेट जवळा फटका शेती उत्पादनालाही बसू लागल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कोलमडल्याने केळी, टरबूज आणि हळदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायल ...
khapali gahu राज्यात सामान्यतः गहू पेरणीसाठी बियाण्याच्या अनेक जाती आहेत. त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, खपली गव्हाचे उत्पादन घेणारे शेतकरी क्वचितच आढळतात. ...