Halad Market : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर हिंगोलीच्या मोंढ्यात 'पिवळ्या सोन्या'ला अखेर भाववाढीची झळाळी मिळाली आहे. हळदीला सरासरी १२ हजार ७०० रु. दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून बाजारात पुन्हा चैतन्य परतले आहे. आवक मंदावल्याने आणि सणासुदी ...
Ativrushti Nuksan Bharpai जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसान झाले होते. ...
Nagpur : सरकारचा उद्देश प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात मदत वेळेवर पोहोचवणे हा आहे. शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी दिलासा मिळावा, यासाठी महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीच्या काळातही काम करतील. ...
Jaltara Project : भूजल पुनर्भरणासाठी शेतकऱ्यांनी घाम गाळून 'जलतारा'चे हजारो शोषखड्डे तयार केले. मात्र, पाच महिने उलटूनही सरकारकडून मिळणारे अनुदान मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. (Jaltara Project) ...