तेंदूपानांचे संकलन करणे सोपे व्हावे, यासाठी जंगलात काही नागरिकांकडून आग लावली जाते. याच आगीचे रूपांतर पुढे वणव्यात होऊन यात मौल्यवान वनसंपदा जळून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा प्रकार आता दरवर्षीचा झाला आहे. ...
राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.१९) मार्च गुढी पाडव्याच्या दिवशी एकूण ४५३२९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ४०७० क्विंटल लाल, ११७६४ क्विंटल लोकल, ५२० क्विंटल नं.१, ५२० क्विंटल नं.२, ३१६ क्विंटल नं.३, ८४०० क्विंटल पोळ, १४९८५ क्विंटल उन्हाळ ...
Harbhara Kharedi : हरभऱ्याचे बंपर उत्पादन झाल्याने नाफेड (NAFED) खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र खरेदी प्रक्रिया कासवगतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांना तासनतास रांगेत थांबावे लागत असून, अनेकांना दोन-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत ...
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नव्या शेती वर्षाची सुरुवात होत असताना शेतकऱ्यांसमोर अनपेक्षित संकट उभे राहिले आहे. सालगड्यांच्या वाढलेल्या पॅकेजसह 'हायटेक' अटींमुळे शेती करणे अधिक खर्चिक ठरत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी स्वतः शेती करण्याऐवजी जमीन बटाईने किंव ...
यंदा पिकाची वाढ समाधानकारक असली तरी काढणीच्या टप्प्यावर मजुरांची कमतरता आणि वाढलेले मजुरीदर यामुळे शेतमालकांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. शेतशिवारात सध्या सकाळपासून सायंकाळपर्यंत काढणीची लगबग सुरू असली तरी खर्चाचा ताण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट द ...
Groundwater Level : हिंगोली जिल्ह्यात भूजल पातळीच्या अचूक नोंदीसाठी पाणलोट क्षेत्रांची संख्या वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे निरीक्षण विहिरींची संख्या वाढणार असून, पाण्याच्या उपलब्धतेचा अधिक अचूक अंदाज घेणे शक्य होणार आहे. या ...
रमजान महिन्याचा शेवटचा खंड सुरू आहे. अवघ्या काही दिवसांवर ईद येऊन ठेपली असून शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सुकामेव्याला मागणी वाढली आहे. दिवाळीपासून सुकामेव्याचे दर स्थिर होते. ...