अनेक बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होते. बियाणे, कीटकनाशके दर्जेदार नसतात, शेतीसाठी जो काही माल घेतला जातो, तो जास्त भावाने दिला जातो, त्यांच्या पक्क्या पावत्या दिल्या जात नाहीत. ...
Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.०७) जुलै रोजी एकूण १२७१९ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात २६९ क्विंटल गज्जर, १०७८५ क्विंटल लाल, ०२ क्विंटल लोकल, ५२८ क्विंटल पांढऱ्या तुरींचा समावेश होता. ...
शेती म्हणजे फक्त कष्ट नव्हे, तर दूरदृष्टी, संशोधन आणि बदल स्वीकारण्याची तयारी हे समीकरण प्रत्यक्षात उतरवणाऱ्या जितेंद्र ऊर्फ दादासाहेब देशमुख यांची आटपाडीतील केळी थेट दुबईच्या बाजारपेठेत झळकत आहेत. ...