Ranbhaji : कोणत्याही रासायनिक खतांशिवाय उगवणाऱ्या रानभाज्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापासून ते रक्तशुद्धीपर्यंत अनेक फायदे देणाऱ्या या भाज्या आजच्या आधुनिक जीवनशैलीत मागे पडत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.(Ranbhaji) ...
Salgadi : शेतीतील मजुरी खर्चात मोठी वाढ झाली असून सालगड्यांचे दर अक्षरशः रॉकेट वेगाने वाढताना दिसत आहेत. सात वर्षांत तिपटीने वाढ झाल्याने शेतकऱ्यांना लाखोंचा खर्च करावा लागत आहे.(Salgadi) ...
Farmer Biogas Success Story : एलपीजी सिलिंडर टंचाईमुळे सर्वसामान्यांना त्रास होत असताना मालेगावच्या एका शेतकऱ्याने भन्नाट उपाय शोधला आहे. जनावरांच्या शेणातून तयार होणाऱ्या गोबर गॅसवर घरची चूल पेटवून त्यांनी पूर्णतः आत्मनिर्भरता साधली आहे.(Farmer Biog ...
Hamibhav Kharedi : शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा यासाठी सरकारने ज्वारी, मका, बाजरी खरेदीची प्रक्रिया जाहीर केली आहे. १ एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार असून १ मे ते ३० जूनदरम्यान प्रत्यक्ष खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वे ...
Reshim Sheti : शेतीतील अनिश्चिततेवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना आता नवा पर्याय मिळाला आहे. तुती लागवड आणि रेशीम शेतीमुळे कमी खर्चात ४ ते ५ पट अधिक उत्पन्न मिळत असून शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे हा व्यवसाय अधिक आकर्षक ठरत आहे.(Reshim Sheti) ...
Karjmafi:अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वितरणातील मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ७१ हजारांहून अधिक शेतकरी कर्ज थकबाकीदार ठरले असून, कोट्यवधी रुपयांचे कर्ज अडकले आहे. मात्र, यावर बँकेकडून अद्याप कोणतीही वसुली मोहीम सुरू नसल्य ...