महापुराचा फटका जिल्ह्यातील ७ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांना बसला आहे. नैसर्गिक संकटात ६ लाख ४ हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार द्यावे, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावीत. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डिलर्स असोसिएशन यांच्या आवाहनानुसार मंगळवारी (दि. २८) राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र एकदिवसीय लाक्षणिक बंद पाळणार आहेत. ...
हमी दराने कापूस विक्री करायची असल्यास शेतकऱ्यांनी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडे जाण्यापूर्वी किमान तीन दिवस आधी स्मार्टफोनद्वारे 'कपास किसान' या ॲपमधून स्लॉट बुक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ...
केंद्र शासन प्रमाणित संस्थांकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची आता कृषी विभागाकडून कसून तपासणी केली जाणार आहे. या तपासणीत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास, संबंधित संस्थांवर कडक कारवाईसाठीचा अहवाल केंद्र शासनाला पाठवला जा ...
राज्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाचा अंदाज मिळावा, म्हणून मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातर्फे प्रत्येक आठवड्यात शेतमालाच्या बाजारभावाचा साप्ताहिक किंमत अहवाल प्रसिद्ध केला जातो. मात्र, गत दोन आठवड्यांपासून हा अहवा ...