लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - ईव्हीएमबाबत सुरुवातीपासून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे अशातच मतदान आणि मतमोजणी यामध्ये 3 दिवसांचे अंतर का? असा सवाल करत या दिवसांमध्ये काही गडबड करायची आहे का? ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -राज्याच्या मतदार यादीतील ४४ लाख ६१ हजार बोगस मतदारांची नावे तातडीने वगळण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केंद्री मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याकडे केली. ...
आंदोलनाच्या मंचावरून ईव्हीएम तज्ज्ञ व शास्त्रज्ञ हरिप्रसाद, अनुपम सराफ, रमेश बेलमकोंडा, राहुल मेहता, निरंजन टकले यांनी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅटच्या वापरातून कशाप्रकारे भारतीय जनतेच्या मतांची चोरी केली जाते, हे सप्रमाण दाखवून दिले आहे. ...