लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
विधानसभेचे पडघम वाजले असून, राज्यभरात निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २१ तारखेला राज्यभरात मतदान होणार असून, उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत तयारी सुरू केली आहे. ...
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत वापरलेली ५२ ईव्हीएम यंत्रे न्यायालयीन प्रक्रियेमुळे पाच वर्षांपासून सीलबंद खोलीत अडकली असून, आगामी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या यंत्रांचा पुनर्वापर होण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. ...
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी, वगळणी आणि यादीतील सुधारणांचे काम करण्यात आले असून, या अंतर्गत १५ हजार ७८६ नवीन मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती निवडणूक विभ ...