लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
सातारा : मतदान यंत्रावर भारतीय जनतेचा विश्वास राहिलेला नाही. यासाठी परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने मतदान यंत्र हटाव आंदोलन सुरू आहे. साताऱ्यातही ... ...
३० डिसेंबर २०२३ रोजीच्या पत्रात जयराम रमेश यांनी निदर्शनास आणून दिले की, ९ ऑगस्ट २०२३ रोजी इंडिया आघाडीच्या ईव्हीएम संबंधित चिंतेवर ईसीआयला एक निवेदन सादर करण्यात आले होते. ...