देशाच्या अर्थशास्त्राचे व्यवस्थापन करू न शकणारे सरकार पर्यावरणशास्त्राचे व्यवस्थापन कसे करणार? असा सणसणीत टोला उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारला लगावला. ...
चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून सात गोण्या प्लॅस्टिक गोळा करून स्वच्छतेचा एक संदेश दिला आहे. ...
नगर तालुक्यातील भातोडी गाव जगाच्या नकाशावर झळकताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करणारे हे गाव काही वर्षे जरी दुर्लक्षित असले तरी आज मात्र गावकरी, राजकीय नेते, समाजसुधारक, समाजसेवक, इतिहासप्रेमी यांच्या अपार परिश्रमाने हे गाव पर्य ...
संत ज्ञानेश्वरांनी सुमारे सातशे वर्षांपूर्वी नेवासा येथील अमृतवाहिनी प्रवरेकाठी असलेल्या मंदिरातील पैस खांबाला टेकूनच ज्ञानेश्वरी सांगितली. याच पवित्र भूमीवर पूर्वी करवीरेश्वराचे मंदिर होते. त्याच मंदिरातील खांबाला (पैस) टेकून संत ज्ञानदेवांनी ज्ञाने ...
पर्यटनाची पंढरी समजल्या जाणा-या अकोले तालुक्याच्या भंडारदरा परिसरात यावर्षी एप्रिल ते आॅगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ४४ हजार पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला. ...
अकोले तालुक्यातील शेकडो दुर्लक्षित धबधबे, गड, गुहा, जंगल, गडवाटांनी किमान दोन हजार वर्षांचा इतिहास जसाच्या तसा ठेवला आहे. गरज आहे हा अमूल्य ठेवा जगासमोर येण्याची, तसेच शासनाच्या पर्यटन विभागाने योग्य प्रसिद्धी देण्याची. ...
अध्यात्मिक व ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आकर्षण असलेली श्रीगोंदा शहरातील पुरातन मंदिरे, वाडे, वेशी, बारवा व समाधी स्थळे दुर्लक्षित झाली आहेत. यामध्ये महादजी शिंदे यांच्या वाड्याजवळ असलेले सूर्य मंदिर नामशेष झाले आहे. सरस्वती नदी काठावरी ...