वृक्ष संरक्षण अधिनियमांतर्गत बेकायदेशीरपणे वृक्षतोड करणे फौजदारी गुन्हा मानला जातो. महापालिका हद्दीत वृक्षतोड अथवा वृक्षाची छाटणीसाठी मनपा उद्यान विभागाकडून लेखी परवानगी घेणे गरजेचे असते ...
महापालिकेचे उद्दिष्ट; पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व पर्यावरण सुसंगतता साधली जावी, यासाठी १०० ठिकाणी मियावाकी पद्धतीची शहरी वने विकसित करण्याचे उद्यान विभागाचे नियोजन आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ कासव संवर्धन केंद्राच्या हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप कासवांच्या पिल्लांचा जाळीत अडकून मृत्यू झाल्याचे खळबळ उडाली आहे. या केंद्रातील व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे कासव संवर्धन केंद्रच कासवांच्या पिल्लांना किती असुरक्षित बनले ...