पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना पाच लाख झाडे लावण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी तब्बल १०७ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. तसेच लावलेली झाडे पाच वर्षांपर्यंत जगव ...
शहरातील गणेशनगर भागात बुधवारी सायंकाळी सौम्य स्वरूपात जमीन हादरल्याची घटना घडली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापन केंद्रात यासंबंधी तपासणी केली असता १.४ मॅग्नेट्युवस्केल इतका भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे निदर्शनास आले. ...
Environment, Trees, Oxygen पिंपळच नाही तर असे अनेक वृक्ष आहेत जे रात्रीसुद्धा प्राणवायू बाहेर सोडतात किंवा त्यांच्यामध्ये ऑक्सिजन सोडण्याची क्षमता अधिक असते. तुळस, कडुलिंब, अॅलोवेरा, कृष्णकमळ आणि काही झाडांमध्येही हा गुणधर्म बघायला मिळतो. ...
गेल्या ३५ वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोगलगायी शेतात दिसून येत आहेत. नखाएवढ्या लहान असताना त्या पिकांची पाने खातात. मात्र तुरळक ठिकाणी आढळून येणाऱ्या या गोगलगायींना काही त्रास नाही. लॉकडाऊनमुळे कमी झालेले प्रदुषण आणि शेतातील ये- जा कमी झाल्याने ...