इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये भारताच्या कुलदीप यादवने पाच बळी मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्याच्या या यशामागे आता कपिल यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचेही समोर येत आहे. ...
कुलदीपच्या या सामन्यातील पाच विकेट्समध्ये धोनीचाही महत्त्वाचा वाटा होता. कारण धोनीने कुलदीपच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या दोन फलंदाजांना यष्टीचीत केले. ...
जर संघातील सर्वांना समान न्याय दिला आणि कोहली योयो टेस्टमध्ये नापास झाला, तर त्याला संघाबाहेर काढणार का, असा सवाल या क्रिकेटपटूनी उपस्थित केला आहे. ...