शहरातील नाले आणि गडरलाईनवरील अतिक्रमण हे पावसाचे पाणी घरात शिरण्यासाठी सर्वात मोठे कारण ठरत आहे. मुसळधार पाऊस आला की, नाल्यांलगतच्या वस्त्यांमध्ये नेहमी ही परिस्थिती उद्भवते. या विषयाच्या अभ्यासाअंती नाला आणि गडरलाईनवर असलेले अतिक्रमण हे सर्वात मोठे ...
थाळेगाव पुनर्वसन येथे दत्तापूर कॅनॉलच्या जागेत अतिक्रमण करून काही कुटुंबांनी निवारा उभारला आहे. १८ वर्षांपासून हे कुटुंब येथे वास्तव्याला आहे. आतापर्यंत त्यांना कुठलीही कायदेशीर नोटीस अथवा अतिक्रमण झाल्याबाबत अवगत करण्यात आले नव्हते. त्यामुळे या कुटु ...
वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी श्री साईबाबा सेवा मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
नगरम मार्गाला लागून असलेल्या केशरजवळील जागेत मागील दहा दिवसांपासून सिरोंचा व नगरम येथील काही लोकांनी झुडपी जंगल तोडून दफनभूमीचे सपाटीकरण केले. त्यानंतर काहींनी शेतीसाठी तर काहींनी घराच्या जागेसाठी अतिक्रमणाच्या हेतूने कुंपण लावले. सपाटीकरणादरम्यान जम ...
१२६ मधील गुजरी बाजाराने आपले अस्तित्व केव्हाचे हरविले आहे . बाजाराच्या ठिकाणी टिनाचे शेड आणि काही ठिकाणी पक्के बांधकाम करून अतिक्रमण धारकांनी गुजरी बाजाराला ग्रहण लावले आहे. हे ग्रहण हटविल्याशिवाय शहराचे विकास होणे अशक्य आहे. याकरिता नगरपंचायतीने अति ...