World Most Toughest Job Interview: कुठल्याही चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवायची असल्यास मुलाखतीच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. त्यासाठी अनेक कंपन्यांचे वेगवेगळे निकष असतात. मात्र काही कंपन्या अशा आहेत, ज्यांची मुलाखत प्रक्रिया ही सर्वात आव्हानात् ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, पण काही मोजकेच ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. ...
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील गट ब आणि क गटात येणाऱ्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळतो. याशिवाय केंद्रीय निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ दिला जातो. ...
केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे देशातील सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. यामध्ये ४७.५८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे. ...