या अर्थसंकल्पात सितारमन यांनी विद्यार्थी, तरुण, शेतकरी, महिला वर्ग, एक्सप्रेसवे तसेच मोफत राशन व्यवस्था अशा अनेक मोठ्या आणि महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...
विद्युत अभियंत्यांना न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स असोसिएशनने केली आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. ...