विद्युत अभियंत्यांना न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स असोसिएशनने केली आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. ...
"आरबीआयने नोकऱ्यांसंदर्भात नुकताच एक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालानुसार, गेल्या 3-4 वर्षांत देशात जवळपास 8 कोटी नवे रोजगार निर्माण झाले आहेत. या आकडेवारीने खोटी माहिती पसरवणाऱ्यांची तोंड बंद केली आहेत. ...