एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
मुंबई : एल्फिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन एल्फिन्स्टनच्या ब्रिजवरील असलेले तिकीट घर उद्यापासून बंद करणार आहे. आता नवीन ... ...
मुंबई - एलफिन्स्टर रोड येथील रेल्वे ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेस्थानकांवरील जिन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोडस्थानकावरी ... ...
मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज ठाकरे ... ...