एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रवाशांना अडथळा ठरणारे मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाले हटवण्याची मागणी करत शिवसेनेने सोमवारी (2 ऑक्टोबर) आंदोलन केले. ...
एलफिन्स्टन आणि परळला जोडणा-या पुलावर होणारी गर्दी व शुक्रवारी (29 सप्टेंबर) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर या स्थानकांची चर्चा होत आहे. मात्र या स्थानकांच्या आसपासही अशीच संभाव्य अपघातांची स्थानकं वसलेली आहेत ...
परळ-एलफिन्स्टन पूलावर चेंगराचेंगरी झाल्याची दुर्घटना घडल्यानंतर मदतीच्या नावाखाली तरुणीसोबत अश्लिल वर्तन करण्यात आल्याची बातमी चुकीची असल्याची माहिती समोर आली आहे. ...
उत्तर प्रदेशात लागोपाठ तीन रेल्वे अपघात झाल्यानंतर आता मुंबईत एलफिन्स्टन रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ प्रवाशांना हकनाक जीव गमवावा लागला ...
कॅम्प नं 3 येथे राहणारी मीना वाल्हेकर या तरुणीचा एल्फिन्स्टन येथील चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. उल्हासनगर कॅम्प नं-3, एम एस ग्रुप शेजारी मीना वाल्हेकर आई, भाऊ, बहिणी सोबत राहत होती. ...
एलफिन्स्टन दुर्घटनेत २३ प्रवाशांचा बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहाणी यांच्यासह सर्व वरिष्ठ रेल्वे अधिकाºयांची उच्चस्तरीय बैठक शनिवारी बोलावली. ...