एल्फिन्स्टन दुर्घटनेत 23 जणांचा बळी गेला. 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने मुंबईकरांच्या मनावर कायमची खोलवर जखम केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले. Read More
इतकं धादांत खोटं बोलणारं सरकार आणि पंतप्रधान मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. एल्फिन्स्टन आणि परळ ब्रिजवरील दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ...
एल्फिन्स्टन येथील दुर्घटनेत २२ प्रवाशांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला तर ३९ प्रवाशांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
अनेक वर्षांच्या मागणीनंतरही परळ-एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकांना जोडणा-या पुलाची समस्या सोडवण्यात आली नाही. त्यामुळेच ही दुर्घटना नसून सरकार आणि प्रशासनाने केलेली हत्या असल्याची टीका सर्वपक्षीय नेत्यांनी केली. ...
कॉर्पोरेट कार्यालयांमुळे परळ-एलफिन्स्टन रोड व करी रोडसारख्या रेल्वे स्थानकांवर चाकरमान्यांचे वाढते लोंढे आणि तेथील अरुंद रेल्वे पुलांमुळे एक दिवस मोठी दुर्घटना होणार ही मुंबईकरांच्या मनातील भीती दुर्दैवाने शुक्रवारी खरी ठरली. ...
गर्दी रोजच्यासारखीच होती...त्यातच कोसळणारा पाऊस. पण हातात छत्री नाही. म्हणून पाऊस थांबण्याची वाट बघत पुलावर उभी होते. काही क्षणांतच गर्दीचा लोंढा कधी अंगावर आला कळलंच नाही... ...
पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकावर शुक्रवारी मृत्यूने थैमान घातले. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या मागणीनुसार तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी परळ टर्मिनसबाबत पत्रव्यवहार केला होता. ...
दुर्घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच दुर्घटनेचे व्हिडीओ, फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर ही दुर्दैवी घटना ट्रेंडिंगमध्ये होती. ...
केवळ पादचारी पूलच नव्हे, तर मुंबईतील अनेक स्थानकांतील अरुंद जिन्यांमुळेही चेंगराचेंगरी होण्याची भीती टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सने केलेल्या अभ्यास अहवालात व्यक्त केली होती. ...