उपमुख्यमंत्र्यांनी डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यातील किमान ३० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर चालविण्याचे मिशन २०२५ निश्चित केले असून ते गाठण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. ...
ही योजना २०१८ ते २०२० या वर्षात पूर्ण करावयाची होती. परंतु, मुसळधार पाऊस आणि शेतात उभी पिके असल्याने ट्रान्सफॉर्मर्स (रोहित्र) उभारणीत अडथळा निर्माण झाला. ‘ ...
शेतकर व ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेता महावितरणने केंद्र सरकारला सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यात ७ हजार ट्रान्सफॉर्मरचाही समावेश आहे. ...