राज्यातील २ लाख २८ हजार कृषीपंपांना आगामी काळात उच्चदाब वितरण यंत्रणेच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाणार असून यावर्षी राज्यातील ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत् ...
औद्योगिक क्षेत्रामध्ये चोवीस तास विद्युत पुरवठा करणे बंधनकारक असतानाही महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडीत केल्या जात आहे. यामुळे उद्योगांना फटका बसत असल्याने महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडे वारंवार तक्रार करुनही कानाडोळा के ...
ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळासाठी एफपीपीसीएमुळे वीज दर वाढले आहेत. घरगुती वापराच्या विजेसाठी 400 युनिटपेक्षा अधिक वापर झाल्यास प्रती युनिट 18 ...
जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट, वन्यप्राण्यांची दहशत या पार्श्वभूमीवर चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आमदार बाळू धानोरकर यांच्या प्रयत्नाने मोठा दिलासा मिळाला आहे. या तिन्ही जिल्ह्यात आता सातही दिवस ‘थ्री-फेज’ वीजपुरवठा सुरू होणार ...
वाघाच्या दहशतीने हादरलेल्या भागात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, असा आदेश ऊर्जा विभागाने बुधवारी जारी केला आहे. याबाबतचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीने ऊर्जा विभागाकडे पाठविला होता. ...
स्वत:चा वीज उत्पादनाचा कुठलाही स्रोत नसलेल्या गोव्यासाठी सौर उर्जा हा सक्षम पर्याय होऊ शकेल का? वीज खाते आणि गोवा सौर उर्जा महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून या पर्यायावर विचार चालू असून, या नोव्हेंबरअखेर गोवा राज्यासाठी जे उर्जा धोरण तयार करण्यात य ...
उमराणेसह परिसरात सिंगल फेज योजनेद्वारे सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या भारनियमनात कपात करून वेळेत बदल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना शहर शाखा व ग्रामहितवादी युवक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, उमराणे कक्ष- १ चे सहायक अभियंता दीपक गुप्ता यांना तसे ...