Distributed 14.77 lakh LED bulbs केंद्र सरकारने शुक्रवारी देशातील पाच जिल्ह्यांमध्ये ग्राम उजाला योजना लागू करण्याची घोषणा केली. त्यात नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. या योजनेंतर्गत केवळ ग्रामीण भागामध्ये १० रुपयात एलईडी बल्ब दिले जातील. २०१५ मध्ये संप ...
ग्रामीण भागातील २७ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील स्ट्रीट लाइट, दिवाबत्तीपोटी साडेआठ कोटींची थकबाकी आहे. थकीत रकमेच्या वसुलीसाठी तीन वेळा नोटीस बजाविल्यानंतरही वीजबिलाची रक्कम भरण्यास ग्रामपंचायतीकडून टाळाटाळ केली जात आहे. ...
येवला : नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ मार्चला जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव करण्याचे निश्चित केल्याने शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. सदर शेतजमिनीचे लिलाव थांबवावे अन्यथा कर्जबाजारी शेतकऱ्यांसोबत आंदोलन छेडण्याचा इशारा शेत ...
नागपूर जिल्ह्यात विजेच्या मीटरची टंचाई आहे. महावितरण ग्राहकांना मीटर उपलब्ध करून देण्यात असमर्थ आहे. परिणामत: ग्राहकांना दुप्पट किंमत देऊन बाहेरून मीटर खरेदी करावे लागत आहेत. ...
देवळा : वासोळ येथे थकीत वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून, याबाबत सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांनी देवळा पोलिसांत तक्रार द ...
येवला : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडणे तत्काळ थांबवावे तसेच चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...