हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते है... शाहरुखचा हा डायलॉग लातूर जिल्ह्यातील कोनाळीकर गावच्या विकासने खरा करुन दाखवलाय. कारण, गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ 12 मतं मिळाल्यानं त्याचा पराभव झाला ...
कुडूस, अबिटघर, खानिवली, गारगांव, कंचाड, सोनाळे या विभागात भाजप तालुका शाखेच्या वतीने विभागवार बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘जय भाजप, तय भाजप’च्या घोषणा दिल्या जात होत्या. ...
येवला : तालुक्यातील धामोडे ग्रामपंचायत निवडणुकीत परिवर्तन विकास पॅनलने ९ पैकी पाच जागा मिळवून सत्ता हस्तगत केली आहे. तर प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलला चार जागा मिळाल्या आहेत. ...
Narendra Modi News : आज प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेनुसार आजच्या घडीला देशात लोकसभेची निवडणूक झाल्यास देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येईल, अशी शक्यता आहे. ...
येवला : तालुक्यातील अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीवर अल्केश कासलीवाल यांचे नेतृत्वाखालील नवनिर्माण विकास पॅनलने ११ पैकी १० जागा मिळवून निर्विवाद बहुमत मिळवून सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे. प्रतिस्पर्धी डॉ. सुधीर जाधव यांचे नेतृत्वाखालील ग्रामविकास जनशक्ती प ...