ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीची सरपंचपदाची निवडणुक गुरुवारी (दि.२५) होणार असल्याने गावातील वातावरण तापले आहे. ...
वेळुंजे : महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणारा सन २०२०-२१ चा आर. आर.आबा पाटील स्मार्टग्राम पुरस्कार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबोली गावाला दिल्याने त्र्यंबकेश्वर व अंबोली च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ...
Mira Bhayander Municipal Corporation by-election : पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने सदर प्रभागातील मतदार यादी तयार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता . ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चार संचालकांच्या जागेसाठी शनिवारी सकाळी मतदान सुरू झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास सर्वच केंद्रावर ९० टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. मतदान उत्स्फूर्तपणे होत होते. ...