लोकसभा निवडणुकीत ‘जरांगे फॅक्टर’ महत्त्वाचा ठरला. मराठवाड्यात सात जागांवर महायुतीचा पराभव झाला. याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये म्हणून महायुतीच्या नेत्यांचे पाय अंतरवाली सराटीकडे वळत आहेत. ...
राज्याच्या राजकारणात सगेसोयऱ्यांमधील संघर्ष आजवर अनेक निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. या निवडणुकांमध्ये घराण्यातील नेते किंवा त्यांचे वारसदार एकमेकांविरुद्ध लढले. यात कोणाच्या नशिबी हार आली, तर कोणी विजय मिळवित विधानसभा गाठली... ...
राष्ट्रवादीतील फुटीनंतर नवाब मलिक यांनी अजित पवार गटाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. भाजपकडून याला विरोध होऊनही अजित पवारांनी नवाब मलिकांना दूर केले नाही. ...
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून यावेळी काँग्रेसने माजी खा. प्रिया दत्त यांच्याऐवजी आ. वर्षा गायकवाड यांना तर भाजपने माजी खा. पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्याविरोधात वांद्रे पश्चिमम ...