आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय वातावरण तापू लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आमच्यासोबत आली तर स्वागतच आहे, असे खुले आव्हानही जाधव यांनी यावेळी दिले़. ...
सोमवारी (दि. ६) छाननी होत असून २१ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. अनेक दिग्गज नेतेमंडळीनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीकडे जिल्हावासियांचे लक्ष ...
लोकसंख्येच्या आधारावर मुंबई महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढविण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. याबाबतचा अध्यादेश मुंबई महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यानुसार २३६ प्रभागांच्या फेररचनेचा मसुदा तयार करण्यात येत आहे. हा मसुदा आठवड्याभरात राज्य निवड ...