गेल्या निवडणुकीत ६१ टक्के मतदान झाले होते. या वर्षी निवडणुकीतील चुरस लक्षात घेता तेवढेच मतदान होईल असे गृहीत धरले तर जिंकून येण्यासाठी ९० हजार मतांची बेगमी करावी लागणार आहे. ...
या सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजबिलाचा प्रश्न, महिलांचे प्रश्न सोडवले नाहीत. ज्या मराठा समाजाच्या जीवावर इतकी वर्षें राज्य केले त्या समाजाला दिलेले आरक्षण घालवले. त्यामुळे कधी एकदा हे सरकार बदलतंय म्हणून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक देव पाण्या ...
अगदी वैयक्तीक पातळीवर टीका टीप्पणी सुरु असल्याने नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे. या अशा स्थितीत आज, बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शहरातील भेंडे गल्लीत काही क्षणांसाठी आमने-सामने आले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात आजवर लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर बाचाबाची, प्रचारादरम्यान आव्हानात्मक भाषा, निकालानंतर हाणामाऱ्या जरूर झाल्या आहेत. परंतु सभा सुरू असताना उधळण्याचे किंवा दगडफेक करण्याची घटना घडलेली ...
BJP Politics: लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेतृत्वाने राजस्थान आणि छत्तीसगढमधील पक्षाची घडी व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहे तसेच गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात सत्ता टिकविण्यासाठी तयारी केली आहे. ...