देशात दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा व विधानसभा या सार्वत्रिक निवडणुका एकत्र घेण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक बदल केल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी असेल. ...
वास्तविक या निवडणुका नोव्हेंबर महिन्यातच होणार होत्या. ग्रामपंचायतींना निवडणुकीचे वेधही लागले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करण्यासाठी लागणारा अवधी लक्षात घेऊन या निवडणुकांना स्थगिती दिली होती. या ग्रामपंचायतीं ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ९ नोव्हेंबरला एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, ८ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती नोंदविता येणार आहेत. या कालावधीत जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व्हावी, याकरिता ...
पनवेल:राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणुक आयोगाच्या वतीने दि.9 रोजी जाहीर करण्यात आल्या.रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश असून पनवेल तालुक्यातील ... ...