इंडिया आघाडीचे लोक विकासात अडथळे निर्माण करतात आणि गरीबांच्या योजनांवर डल्ला मारतात. हे लोक गरीबांचे राशन हिसकावतील आणि नोकरीच्या नावाने आणखी जमिनी हडपतील. विकासाच्या नावावर माफियाराज आणून बिहारमध्ये नंगानाच करतील.” ...
- महापालिका निवडणुकीत १३ लाखांच्या मर्यादेचा निर्णय श्रीमंत उमेदवारांच्या पथ्यावर पडणार का?, सामान्य इच्छुकांपुढे अडथळ्यांचा डोंगर, निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या सबळ उमेदवाराशी स्पर्धा करणे अधिक कठीण होणार ...