लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला सोबत घेऊन काम केले. मात्र अवघ्या काही दिवसात लागलेल्या या कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपने आम्हाला कोणत्याही बाबतीत विश्वासात घेतले नाही, असा आरोप अंबरनाथमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केला आहे. ...
उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे, अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करून टाकली आहे. ...
कणकवली: कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज, बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात शांततेत मतदानाला प्रारंभ झाला. कणकवली तालुक्यात सकाळी ... ...