महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्र, झारखंड आणि दिल्लीमध्ये काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीनेही हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल महत्वाचे आहेत. ...
स्थानिक लोकप्रतिनिधी नसताना, महापौर नसताना धारावीतील मालकी हक्काची जागा फुकटात देण्याचा अधिकार प्रशासकांना दिला कुणी, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. ...