भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
BMC Election 2025 Latest Update: दीर्घ प्रतिक्षेनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीमुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. पण, या निवडणुकीत नुकतीच १८ वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना मतदान करता येणार नाही. ...
भोर नगरपालिकेला १७ वर्षांनंतर सर्वसाधारण आरक्षण मिळाल्याने तेथे मोठी चुरस अपेक्षित आहे, तर ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बारामतीला खुल्या वर्गाची संधी मिळाल्याने राजकीय नेत्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आहे. ...
बिहार नेहमीच राष्ट्रीय राजकारणाची प्रयोगशाळा राहिला आहे. बिहारमधील निवडणूक निकाल बरेचदा देशाची राजकीय दिशाही ठरवतात. कदाचित आगामी निवडणूकही त्याला अपवाद नसेल. ...
निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. आता कोणत्याही मतदान केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदाता नसतील, ज्यामुळे मतदान प्रक्रिया आणि सुरक्षितता सुधारेल. ...