भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
६ नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी जाहीर होणार असून, त्यावरील हरकती, सूचनांवर विचार करून १० डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार ...
Supreme Court News: राहुल गांधीं यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांमुळे देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचा तपास करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. ...
Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांकडून व राजकीय पक्षांकडून या मतदार यादीची तपासणी केली जात आहे. ...
Mamata Banerjee News: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा बहाणा करूव निवडणूक आयोग एनआरसी लागू करण्याच प्रयत्न कर ...
BMC Election 2025 Latest Update: दीर्घ प्रतिक्षेनंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. निवडणुकीमुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. पण, या निवडणुकीत नुकतीच १८ वर्ष पूर्ण केलेल्या तरुणांना मतदान करता येणार नाही. ...