भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
नव्या यंत्रणेबाबत मतदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यापासून ते निवडणूक पार पडून निकाल जाहीर होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. ...
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता रंगत येत असून १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रचारही वेगात सुरु आहे. या प्रचारादरम्यान उमेदवारांना करावयाच्या खर्चासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या बाबीचे दर निश्चित करुन दिले आहेत. ...
एखाद्या राजकीय पक्षाची स्वत: ची वृत्तवाहिनी असावी का, तेही आचारसंहिता लागू असताना, असा सवाल आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाला केला होता. तसेच असं करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. ...
अकोला: जिल्ह्यात मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी, या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शाळांमध्ये मतदार जागृती मंच स्थापन करण्याचा आदेश होता. ...