भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ, मायावती यांच्यापाठोपाठ मनेका गांधी व आझम खान या नेत्यांवरही प्रचारबंदी करून दाखविलेल्या कणखरपणावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी समाधान व्यक्त केले. ...
लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. राजकीय तोफा थंडावल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. बुधवारी नांदेड मतदारसंघात जवळपास २ हजार ४३० मतदान केंद्रावर ११ हजार १५५ कर्मचारी मतदान प्रक्रिय ...
जालना लोकसभा निवडणुकीसाठी एकूण २० उमेदवार निवडणूक लढवत असुन, सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी निवडणूक निरीक्षक (खर्च) यांनी ११ एप्रिल रोजी केली होती. ...
योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. ज्यामध्ये आयोगाला सांगताना त्यांनी केलेल्या विधानाचं समर्थन केलेलं आहे. बसपा प्रमुख मायावती यांच्या भाषणानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे विधान केलं. ...