भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
अचूक आणि निर्दोष मतदारयादी तयार करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पडताळणी मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला दोनदा मुदतवाढ देण्याची वेळ आली. निर्धारित वेळेत पडताळणीच्या कामाला अपेक्षित गती प् ...
राष्टÑीय मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्णात सुरू असलेल्या पडताळणी कार्यक्रमांतर्गत ९३ टक्के मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, गुरुवारी यात आणखी दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता निवडणूक शाखेने वर्तविली आहे. ...
मतदान उलटल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झालेल्या एकूण मतदानाची नेमकी आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर न केल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली होती. ...
निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार दिलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहा बीएलओंविरूध्द (शिक्षकांविरूध्द) तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...