लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
coronavirus: बिहारमध्ये काठीने बटन दाबून होणार मतदान! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी  - Marathi News | coronavirus: Polling will be held in Bihar by pressing a button with a stick! Precautions to prevent corona infection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: बिहारमध्ये काठीने बटन दाबून होणार मतदान! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी 

मतदाराने मतदान करण्यासाठी मतदानयंत्राचे बटन हाताने दाबणे हे विषाणू संसर्गाचे मोठे संभाव्य कारण टाळण्यासाठी मतदाराने बोटाऐवजी काठीने बटन दाबण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. ...

आता मतदान प्रक्रियेत होणार बदल; केंद्रीय निवडणुक आयोगाने घेतला मोठा निर्णय - Marathi News | ECI Responds To Yechury's Letter, Defends Allowing Postal Votes For Those Above 65 Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मतदान प्रक्रियेत होणार बदल; केंद्रीय निवडणुक आयोगाने घेतला मोठा निर्णय

कोरोनाचा सर्वात जास्त धोका लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांना आहे. ...

राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा - Marathi News | Elections For the 18 Seats fo Rajya Sabha To Be Held On June 19 sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेच्या 18 जागांसाठी 19 जूनला मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा

गेल्या फब्रुवारी महिन्यात आयोगाने 17 राज्यांत 55 जागा भरण्यासाठी निवडणुकीची घोषणा केली होती. यानंतर मार्च महिन्यात 10 राज्यांत 37 जागा बिनविरोध भरल्या गेल्या. ...

Coronavirus: निवडणूक आयोगाचा अनाकलनीय कारभार! निष्कारण पेच निर्माण करून तो सोडवायचा मानभावीपणा - Marathi News | Coronavirus: Article on Controversy of Vidhan Parishad Election in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: निवडणूक आयोगाचा अनाकलनीय कारभार! निष्कारण पेच निर्माण करून तो सोडवायचा मानभावीपणा

अशा प्रकारे अनपेक्षित कारणांनी निर्माण झालेल्या घटनात्मक गरजेची पूर्तता करण्यासाठी तातडीने निवडणूक घेण्याची आमची जुनी व सातत्याची परंपरा आहे ...

ठरलं; महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, उद्धव ठाकरेंसह सरकारला दिलासा - Marathi News | The commission has decided that the election of the Legislative Council will be held on May 22 2020 MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं; महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, उद्धव ठाकरेंसह सरकारला दिलासा

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवले होते ...

'... म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला', संजय राऊतांकडून केंद्र सरकारचे धन्यवाद - Marathi News | '... So this decision came on Maharashtra Day', thanks from Sanjay Raut to the Central Government on twitter MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'... म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला', संजय राऊतांकडून केंद्र सरकारचे धन्यवाद

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवले होते ...

Big Breaking: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा; विधानपरिषद निवडणुकीला ECIची परवानगी - Marathi News | ECI grants permission for holding elections to the Legislative Council in Maharashtra mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Big Breaking: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा मार्ग मोकळा; विधानपरिषद निवडणुकीला ECIची परवानगी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी या पत्रात केली होती. ...

Breaking : कोरोना लॉक डाऊनमुळे राज्यसभेच्या निवडणुका रद्द, निवडणूक आयोगाची घोषणा - Marathi News | coronavirus: Election Commission announces cancellation of Rajya Sabha elections due to Corona lock-down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking : कोरोना लॉक डाऊनमुळे राज्यसभेच्या निवडणुका रद्द, निवडणूक आयोगाची घोषणा

राज्यसभेच्या 55 जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली होती. त्यानुसार, 6 मार्च रोजी अर्ज उपलब्ध होणार होते. 13 मार्चपर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे होते ...