लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
"एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर केलं जाणार होतं", शिंदे गटाच्या आमदाराचं धक्कादायक विधान - Marathi News | cm eknath shinde encounter was planned by naxal gadchiroli claim by sanjay gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदेंचं एन्काऊंटर केलं जाणार होतं", शिंदे गटाच्या आमदाराचं धक्कादायक विधान

संजय गायकवाड यांचा सर्व रोख आधीच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांवर होता. त्यामुळे ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

महाराष्ट्रातली लेक आता लखपती होणार; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारचं केलं कौतुक - Marathi News | After the implementation of 'Lek Ladki Yojana', Chitra Wagh praised the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातली लेक आता लखपती होणार; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारचं केलं कौतुक

चित्रा वाघ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहे. ...

टोलमाफीबाबत आदेशाची शिंदेंकडून पूर्तता नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांचा दावा - Marathi News | Shinden does not comply with the order regarding toll waiver; Petitioner Srinivas Ghanekar's claim | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टोलमाफीबाबत आदेशाची शिंदेंकडून पूर्तता नाही; याचिकाकर्ते श्रीनिवास घाणेकर यांचा दावा

२०१२ साली टोलवसुली बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे आमदार होते. ...

"आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा - Marathi News | "We have not removed the pavilion"; Manoj Jarange Patil gave a clear stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही मंडप हटवलेला नाही"; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने मागणी केल्यानुसार ३० दिवसांचा आणि त्यावर वाढीव १० दिवसांचा वेळ दिला होता ...

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्णायक ठरलेल्या 'नबाम रेबिया केस'चा SC पुनर्विचार करणार - Marathi News | Big news Supreme Court ready to reconsider Nabam Rebia case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्णायक ठरलेल्या 'नबाम रेबिया केस'चा SC पुनर्विचार करणार

सुप्रीम कोर्टातून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नबाम रेबिया केसचा पुर्नविचार करण्यास सुप्रीम कोर्ट तयार आहे. ...

खंडकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे होणार वाटप - Marathi News | Khandkars will be allotted less than 1 acre of land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खंडकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे होणार वाटप

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील पात्र माजी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे वाटप करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. ...

गद्दारी-बेईमानी हा अंगार नाही तर भंगार; संजय राऊतांचा CM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut strongly attacked CM Eknath Shinde over the Dada Bhuse drug mafia case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गद्दारी-बेईमानी हा अंगार नाही तर भंगार; संजय राऊतांचा CM एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

महाराष्ट्रात ड्रग्समाफियांना संरक्षण राज्याचा मंत्री देतोय, ते दादा भुसे यांची दादागिरी तुम्ही कधी मोडून काढणार आहात असा सवाल राऊतांनी विचारला. ...

दसरा मेळावा; सणांत वाद नको म्हणून शिंदे गटाने शिवाजी पार्कवरील दावा सोडला! ठाकरे गटाचा मार्ग मोकळा - Marathi News | dussehra Gathering The Shinde group gave up their claim on Shivaji Park because they didn't want to argue during festivals Clear the way for the Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दसरा मेळावा; सणांत वाद नको म्हणून शिंदे गटाने शिवाजी पार्कवरील दावा सोडला! ठाकरे गटाचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार हिंदू सणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा व हे सण हिंदू धर्मीयांना तसेच महाराष्ट्र प्रेमींना आनंदाने साजरे करता यावेत यासाठी अर्ज मागे घेत आहोत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ...