खडसेंनी मंगळवारी गिरीश महाजनांवर जळगावच्या कोर्टात फौजदारी दावा दाखल केला. गिरीश महाजन हे आपल्या विरोधात वारंवार बदनामीकारक वक्तव्य करत असल्याचा खडसेंचा आरोप आहे. ...
Eknath Khadse: जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाच्या बाबतीत केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे असे मी मानतो. ते संघटनेचे आहे, असे वाटत नाही. बदमाशांच्या पोळ्याला दगड का मारायचा. निवडणुकीच्या काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नका, असा सल्ला आ. एकनाथ ख ...