Maharashtra Political Crisis: सोबत असलेले सर्व पक्ष भाजपपासून दूर गेले. एकमेव नितीश कुमार राहिले होते, तेसुद्धा आता बाहेर पडले, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...
Eknath khadse : "नाथाभाऊंच्या मागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागली, एटीएस लागलं... काय काय लागलं, काहीच शिल्लक राहिलं नाही. यांना फक्त नाथाभाऊच दिसतो." ...
Maharashtra Political Crisis: तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल ते बघा. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडू नका, असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला आहे. ...
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात केलेला प्रवेश एकनाथ खडसेंसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. ...
सरकार बदलताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. ...