ज्ञानाची मंदिरं असणाऱ्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी हे निर्णय जाहीर केले. शाळा उघडण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे. ...
प्रख्यात आरोग्यतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते राज्यातील शाळा कोरोनानंतर पुन्हा एकदा सुरू करण्याबाबत काय म्हणाले आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...