राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुरुवारी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा झाली. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तिन्ही विषयांची परीक्षा अत्यंत सोपी असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. ...
शहरातील श्रीराम विद्यालयाचे उपप्राचार्य निवृत्ती तुळशीराम उगीले यांनी शाळेतच गळफास घेवून सकाळी आत्महत्या केली. घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीवरून आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. ...
आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागू नये, म्हणून विद्यार्थी काम करता-करता शिकतात. त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलचा (दूरस्थ शिक्षण संस्था) पर्याय निवडतात. मात्र, मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षांतील गोंधळ वाढता वाढे असाच असल्याने, आता आयडॉलच ...
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा मुंबईत आजपासून सुरू होत असून, त्या संदर्भातील सूचना मुंबई विभागातर्फे परिपत्रक जारी करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी प्रवेश आणि त्यातील नियम याबाबत मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, प्रवेशाबा ...
शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने मुंबईत तीन क्लस्टर विद्यापीठे उभारण्याचा राज्य सरकारचा मानस असून तसा प्रस्ताव राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रूसा)कडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ब ...
जिल्हा परिषदेतील तृतीय व चतूर्थ श्रेणीतील कर्मचारी तसेच शिक्षकांची बदली प्रक्रियेला आता १३ मे पासून सुरूवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेबाबतच्या फाईलवर जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिका-यांची मंग ...
चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३२१ शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आहे. तर ठाणे जिल्ह्यातून ११२ शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे. ...