शिक्षण ही एक नैसर्गिक कृती आहे हे आम्ही समजून घेतले पाहिजे, तसेच आयुष्याची गणिते ही गुणांमुळे नव्हे तर गुणवत्तेतून सोडविली जाऊ शकतात, हेसुद्धा आम्हाला कळायला हवे. ...
खासगी शिकवण्यांचे नियमन करण्यासाठी शासनाने कायद्याचा मसुदा प्रस्तावित केला असून, त्यामुळे शिकवण्यांच्या दुकानांवर आता अंकुश येणार आहे. दुसरीकडे शासनाच्या या मसुद्यात अनेक त्रुटी असल्याचा आरोप क्लासचालकांसह विविध संघटनांनी केला आहे. ...
मोठमोठ्या उद्योगधंद्यांत पर्यावरण संशोधनाचा स्वतंत्र विभाग असतो. प्रदूषित कचरा, टाकाऊ पदार्थ आणि सांडपाणी यांचे सुव्यवस्थित नियोजन करणे ही त्या विभागाची जबाबदारी असते. ...
अकरावी प्रवेशासाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान, कला व वाणिज्य शाखानिहाय किती जागा उपलब्ध आहेत, याची माहितीच अद्याप शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध नाही. ...
शाळेच्या पहिल्या दिवशी नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश न मिळण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. गणवेशवाटपाची प्रक्रिया अजूनही निविदा पातळीवरच असल्याने शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल महिनाभराने विद्यार्थ्यांना नवे गणवेश मिळणार आहेत. तोपर्यंत ...
पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया यावर्षी विवेकानंद महाविद्यालय आणि गोपाळकृष्ण गोखले कॉलेज राबविणार आहे. त्याच्या आॅनलाईन पावलामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्रास कमी होणार आहे. ...
आमच्या मुलाला ९२ टक्के मिळाले तर त्या पलीकडच्या मुलास ९५ टक्के मिळाले ही ऊर अभिमानाने भरून येणारी वाक्ये पुढील जून महिन्यात दहावीच्या निकालानंतर कानावर पडणार नाहीत. ...
दहावीचा निकाल नुकताच लागला आहे. दहावी हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा. यानंतर तुम्ही कोणते क्षेत्र किंवा दिशा निवडता, यावर तुमचे भविष्य बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असते. ...