विश्लेषण : नवीन विद्यापीठ कायद्याचा आधार घेऊन स्वायत्त विद्यापीठात होत असलेल्या सरकारी हस्तक्षेपाची अधिक चिंता शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक यांना सतावू लागली आहे. ...
जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्यामुळे अभियांत्रिकीच्या नोंदणीला फटका बसला आहे. यामुळे प्रवेश नियम परिषदेच्या बैठकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
प्रासंगिक : निकाल लागताच पालकांना आणि विद्यार्थ्यांना वेध लागतात करिअर प्लॅनिंगचे. जे विद्यार्थी कॉलेजच्या उंबरठ्यावर असतात त्यांना प्रश्न असतो कोणता कोर्स निवडायचा? पदवी पास झालेल्यांपुढे प्रश्न असतो जॉबचा. दोन्ही वेळात एका विचित्र संभ्रमावस्थेतून प ...
बाल लैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने शालेय पुस्तकात चाईल्ड हेल्पलाईन नंबर १०९८ समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या इयत्ता तिसरीच्या पर्यावरणशास्त्र पुस्तकात तो दिला असून लवकरच पहिली ते पाचवीर्यंतच्या पुस्तकांतही हा क्रमांक समावेशित केला जाण ...
खासगी क्लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. ...
मोर्चे, आंदोलन, तसेच खुद्द शिक्षण संचालकांनी आदेश देऊनही शाळा व्यवस्थापनाने आपली मनमानी सुरूच ठेवल्याने संतप्त पालकांनी शुक्र वारी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांनी मध्यस्थी करण्याची मागणी केली. ...
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्र सुरू करणार आहोत. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होताच या उपकेंद्रात प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी दिली. ...
शैक्षणिक साहित्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने, हजारो मुले शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...