राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची रक्कम शासनाकडून अदा करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहे. ...
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत एकूण ३५ हजार ७८७ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले. मात्र त्यातील तब्बल ७८०७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयाकडे पाठ फिरवली असून २१६ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले आहेत. ...
ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा घसरता पट लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आता ‘शाळा आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून तसा प्रस्ताव २० जुलैच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ...
‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम...’ छडीचे नावही काढले की आपल्याला शाळेतील दिवस आठवतात. शाळेत मिनिटभरही उशीर झाला की छडीचा बसणारा मार, अभ्यास नाही केला तर भरवर्गात छडीने होणारी धुलाई साऱ्यांनाच आठवते. तो काळ गेला. ...
शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी स्पर्धा वाढावी, म्हणून केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने सहा उच्चशिक्षण संस्थांना श्रेष्ठत्वाचा दर्जा जाहीर केला़ यात तीन खासगी व तीन सरकारी संस्था आहेत़ यातील सरकारी संस्थांना एक हजार कोटींचे अनुदान मिळणा ...
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) या क्षेत्राकडे मुलींचा कल वाढला असून, मोठ्या प्रमाणात मुली आयटीआयचे शिक्षण घेत आहेत. मागील वर्षी जालना येथील आयटीआय संस्थेत जवळपास ३० टक्के पेक्षा जास्त मुलींनी प्रवेश घेतला असून यात इलेक्ट्रिकलमध्ये २५ टक्के मुलींन ...
आरटीईअंतर्गत गेली ६ वर्षे येथील एका शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्र्थिनीला शाळेने काही येत नसल्याचे कारण सांगून काढून टाकल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व चाकण पोलीस ठाण्यात केली आहे. ...