आतापर्यंत १,५५५ विद्यार्थी, तर ५६७ शिक्षकांनी या अॅपसाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे बालभारती मंडळाकडे आतापर्यंत या अॅपच्या माध्यमातून १०९९ सर्वेक्षणाचीही नोंद झाली आहे. यंदा बारावीला मानवी भूगोल असल्याने अभ्यासक्रमात सर्वेक्षण गरजेचे आहे. ...
विद्यापीठ व महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली असल्यामुळे ते त्यांच्या पाल्यांची फी भरण्यास असमर्थ आहेत. ...
शाळांना सोलर पॅनलच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याची संकल्पना आमदार नीतेश राणे यांनी मांडली आहे. या कामाला आता गती मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीने त्यासाठी सर्व्हे करण्याचे काम सुरू केले आहे. ...
लॉकडाऊन कालावधीत गावी आलेल्या ऐश्वर्या खरात हिला इंटरनेट सुविधा मिळत नसल्याने घरापासून एक किलोमीटरवर डोंगरामध्ये झोपडीच्या आडोशाला बसून आॅनलाईन अभ्यास करावा लागत आहे. ...
आपल्याकडे पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मजल मारलेले युवकही पायलीला पन्नास मिळतील. मात्र त्यांच्यापाशी उद्योग क्षेत्राला लागणारे कौशल्य नाही. दुसऱ्या बाजूने असे कौशल्य असलेल्या व्यक्तीही अमाप आहेत, पण व्यवस्थेला अभिप्रेत असलेली प्रमाणपत्रे त्यांच्याकडे नाह ...