सर्व विद्यापीठांनी १५ सप्टेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात करावी, असे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरुवारी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले. ...
राज्यातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया ७०:३० धोरणाप्रमाणे राबविली जाते. त्याला कोणताही कायदेशीर आधार नाही. तसेच याबाबत विधि मंडळ मान्यता प्रक्रियाही राबविण्यात आलेली नाही. ...
अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत कुलगुरूंचे अहवाल, विद्यार्थी प्रतिनिधी आणि संघटनांच्या भूमिकेची माहिती देण्यासाठी उदय सामंत यांनी बुधवारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली होती ...
आतापर्यंत १,५५५ विद्यार्थी, तर ५६७ शिक्षकांनी या अॅपसाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे बालभारती मंडळाकडे आतापर्यंत या अॅपच्या माध्यमातून १०९९ सर्वेक्षणाचीही नोंद झाली आहे. यंदा बारावीला मानवी भूगोल असल्याने अभ्यासक्रमात सर्वेक्षण गरजेचे आहे. ...
विद्यापीठ व महाविद्यालयांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकारात्मक असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली असल्यामुळे ते त्यांच्या पाल्यांची फी भरण्यास असमर्थ आहेत. ...